स्वप्नं ही अशी नसावीत की झोप संपता नाहीशी व्हावी ,
स्वप्नं अशी हवीत की जी पडल्यानंतर झोप नाहीशी व्हावी
स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे..

1 comments:
Swapnawat Satha ahe tujhyakade Sahityacha to asach wrdhingat hot jawo hi Sadichha............
Post a Comment