Wednesday, May 9, 2007

मैत्री

मैत्रीचे नाते हे पिंपळाच्या पानासारखे असायला हवे ,
त्याची कितीही जाळी झाली तरी ते पान जीवनाच्या पुस्तकात
आयुष्यभर जपून ठेवायला हवे.

जीवन हे एका समुद्राप्रमाणे आहे , ह्रदय हा किनारा अन् मित्र हे लाटांप्रमाणे
हे महत्वाचे नाही की लाटा किती आहेत ? महत्वाचे म्हणजे..

" किती लाटा किनार्‍यास स्पर्श करून जातात .."

असावं कोणीतरी आपली वाट पाहणारं.
आपल्यावर रागावून स्वतःच माफी मागणारं
आपल्यातच स्वतःला हरवून जाणारं
असावं कुणीतरी मनातल्या मनात
मैत्रीचं नातं हळूवार जपणारं..

2 comments:

ANANT said...

Chaanach re........

Maitri kashi aasawi hyach surekh warnan ahe............

भानस said...

सगळीच नाती रक्ताचि नसतात............
काही नाती ह्र्दयाची असतात..........
असतात लाखो मित्र ,पण मनाला समजू घेणारे क्वचितच असतात..........